शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत

| मुंबई | दि. 27 ऑगस्ट 2024 | राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्ट पर्यंत करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

यासंदर्भात महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सुधारणा करण्यात येईल. लोकसभा निवडणुकांमुळे सर्वसाधारण बदल्यांवर निर्बंध होते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post